साप घोडा आणि माणूस……………..
तुम्ही ज्योतिस्शाकडे जाता.तो पत्रिका पाहतो आणि तुम्हाला कालसर्पयोग सांगतो.तो नारायण नाग बळी करायला सांगतो.तो तुम्ही तो करता.
आध्यात्माचा अभ्यास करताना एका वळणावर कुंडलिनी शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करता. इंग्रजीमध्ये तिला sleeping serpent power अस म्हणतात.
तत्वज्ञानात सर्परजुउचे उदाहरण देतात.
रूढीपरंपरेमध्ये अडकलेला समाज नागपंचमीला नागाची पूजा करतो.
आध्यात्माचा अभ्यास करताना एका वळणावर कुंडलिनी शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करता. इंग्रजीमध्ये तिला sleeping serpent power अस म्हणतात.
तत्वज्ञानात सर्परजुउचे उदाहरण देतात.
रूढीपरंपरेमध्ये अडकलेला समाज नागपंचमीला नागाची पूजा करतो.
नाग,साप,सर्प हे शब्द आपल्या ऐकीवाचे आहेत. आपण शहरात राहतो.शहरामध्ये साप बद्दल कमी ऐकला येती.गारुडी
टोपलीतून नाग काढून दाखवतो तेव्हाच त्याचे दर्शन होते.आजच्या धकाधकीच्या जीवनात सापाला पाहायला खरोखरच वेळेच कुठे
आहे.पण गावामध्ये शेतात,गवताळ भागात जंगलात, खडकामध्ये,
ओसरीवर साप नजरेस
पडतो.
विनोबा
म्हणतात" साप सोवळा ब्राह्मण त्याला घाण अजीबात खपत नाही.चिखलात माखलेला, घाणेरडा साप तूम्ही पहिला हे का? साप तेजस्वी ,ऐकांत प्रिय, ध्यानस्थ ऋषी.शंकराच्या गळ्यात नाग,गणपतीच्या कमरेला साप,विष्णूचा बिछाना
नागांचा. आपली संस्कृती सापाला ईश्वरीय औंश मानते”.
परवा पेपर मध्ये बातमी वाचली,गोन्दियामध्ये चार जणांना साप चावला आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना दोन जण मेली.योगायोगाने,सर्पदंशापासून
माणसांचा जीव वाचवणारे प्रतिविष कसे बनवतात ते जाणून घेण्याचा योग आला.आज माझ्या ब्लोग वर तुमच्याशी share करतो
आहे.
सापला कान नसतात,त्यामुळे तो पूगी ऐकून डोलतो हे बरोबरनाही.नाग,साप डूख धरतो अस समजणे हि बरोबर नाही, कारण
सापाची स्मरणशक्ती पूर्ण विकसीत नाही .साप हा सस्तन प्राणी नाही,तो दुध पीत नाही.सापाचा डोक्यावर मणी नसतो.
विषारी साप चावला कि रक्ताभिसरणसंस्थेवर, मज्जासंस्थेवर परिणाम होतो.मृत्यू अटळ असतो.It is fatal. मांत्रिक उपयोगाचा नसतो.Anti Snack venin, वापरावे लागते.ते प्राप्त करण्यासाठी घोडा माध्यम आहे.
विषारी साप चावला कि रक्ताभिसरणसंस्थेवर, मज्जासंस्थेवर परिणाम होतो.मृत्यू अटळ असतो.It is fatal. मांत्रिक उपयोगाचा नसतो.Anti Snack venin, वापरावे लागते.ते प्राप्त करण्यासाठी घोडा माध्यम आहे.
घोडा शौर्याचे प्रतिक आहे पूर्वी घोड्यावरून
स्वाऱ्या व्हायच्या, आता डोंगर, काश्मीर घाटी प्रदेशात घोडा, खेचर यांचा उपयोग
रसद पोचवण्यासाठी होतो. सैन्यातले घोडे, रेसचे घोडे, रपेटचे घोडे, टांग्याचे घोडे
वेगवेगळे असतात.
विनोबा म्हणतात" घोडा सुंदर उमदा
स्वामिनिष्ठ.अरबचे घोड्यावर प्रेम असते.अडचणीत असता अरब सौदागरला घोडा विकतो. पैशाची थैली घेऊन
तो तबेल्यात येतो.घोड्याच्या गंभीर प्रेमळ डोळ्याकडे त्याची नजर जाते, तो थैली फेकतो ‘जीव गेल्या तरी घोडा
विकणार’’.
नाग फुरसे मण्यार आणि घोणस यांचे विष घोड्यांना
दिले जाते. ह्या immunize झालेल्या घोड्यांच्या वजनाचा एक टक्का रक्त
काढले जाते. घोड्याच्या
शरीरात सर्पविशाशी मुकाबला करताना antibody तयार होतात.रक्तातील प्लाझमा मधून नको असलेले प्रोटीन्स
वेगळे केले जातात आणि liquid form मध्ये प्रतिविष तयार होते आणि शेवटी पावडरच्या स्वरुपात रुग्णांना उपलब्ध
केले जाते.
हे immunize झालेले घोडे फुत्कारात
नव्हते डोळ्यातले तेज, रुबाबदारपणा हरवून
बसले होते. डोळ्यात दिसत
होती, हृदय हेलावणारी
करुणा. हा विषय इथे संपतो .
मी कोणी सर्पमित्र नाही, प्राणीमित्र नाही. एक संवेदनशील
माणूस जरूर आहे. आज फणा काढणार
नाग black cobra नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. का तर, त्याचे विष आणि
कात म्हणजे
कातडीला बाजारात खूप किंमत आहे .बस एवढेच.
अजित भिडे


No comments:
Post a Comment